त्वचा आणि केसांचे आरोग्य

स्वप्ना साने रोजच्या कामाच्या धबडग्यात स्वतःसाठी दहा मिनिटे काढून त्वचेची काळजी घ्यायला हवी. घरच्या घरी काही पॅक तयार करून चेहऱ्याला लावले तर नक्कीच फायदा होईल. केसांवर काही केमिकल ट्रीटमेंट केली असेल तर केसांचीही विशेष काळजी घ्यायला हवी, हेअर स्पा करायला हवा! त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसण्यासाठी काही होम मेड रिफ्रेशिंग पॅक लावता येतील का? ऑफिसमुळे स्वतःच्या स्किन केअरसाठी खूप जास्त …

आणखी वाचा...

फिजिओथेरपी… एक सुवर्णसंधी!

रवींद्र वर्तक औषधोपचार, शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची गाडी पुन्हा रुळावर आणून ती पळवण्यासाठी फक्त फिजिओथेरपिस्टच हवा! जवळपास नव्याण्णव टक्के लोकांना असे वाटत असते, की फिजिओथेरपीचे उपचार एखाद्या डॉक्टरने सुचविले किंवा लिहून दिले तरच करायचे असतात. ‘जर औषधाच्या गोळ्या घेऊन माझे दुखणे कमी होत असेल, तर फिजिओथेरपी कशाला?’ असाही विचार अनेकजण करतात. पण पेन किलर गोळ्या घेऊन आपण दुखणे तात्पुरते बरे करू शकतो. …

आणखी वाचा...

समर ट्रेंड्स!

सोनिया उपासनी उन्हाळ्यात हलक्याफुलक्या साड्या, स्लीव्हलेस टॉप, क्रॉपटॉप व कुर्ती वापराव्यात. सुटसुटीत जम्पसूट वापरावेत. लाईट वेट स्कर्ट, कफ्तान वापरावेत. ए लाईन ड्रेस वापरायला सर्वात उत्तम. पुरुषांनीही घट्ट जीन्स न वापरता हलक्याफुलक्या कॉटन पॅन्ट, शॉर्ट व ट्राउझर वापराव्यात. कॉटन व लिनन शर्ट हे उन्हाळ्यासाठी उत्तम चॉईस. दिवसेंदिवस जसा तापमानाचा पारा वाढतोय, तसतशी अंगाची लाही लाही होते आहे. अजून किमान महिना- दोन …

आणखी वाचा...

उन्हाळ्यापासून करूया बचाव

सुकेशा सातवळेकर उन्हाळा सुखकर करायचा असेल तर भरपूर पाणी पिणं, हेल्दी पेयपदार्थ घेणं, फळं, सॅलडच्या भाज्या, पालेभाज्या आणि इतर भाज्यांचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. उष्णतेची लाट अतिशय त्रासदायक असते. सपाटीवर हवेचं तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा वाढलं, किनारी प्रदेशात ते ३७च्या पुढे गेलं आणि डोंगराळ प्रदेशात ३५च्या पुढे गेलं की उष्णतेची लाट आली असं म्हटलं जातं. या तीव्र तापमानाचा आरोग्यावर परिणाम …

आणखी वाचा...

फिरा… कॅराव्हॅनसोबत!

सागर गिरमे लांबच्या प्रवासाला निघालाय.. पण राहायचं कुठं, खायचं काय.. स्वच्छता असेल का? असे प्रश्न समोर उभे ठाकतात. पण सोबत कॅराव्हॅन असेल, तर याची चिंता करायची गरजच उरत नाही. सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत. त्यामुळं फिरायला जाण्याचं प्लॅनिंग तर होतच असेल, कित्येकांचं झालंही असेल. तसंही आता आपल्याला फिरायला जाण्यासाठी सुट्टी असलीच पाहिजे; त्यासाठी वाट बघितलीच पाहिजे हा जमाना आता इतिहासजमा झालाय. …

आणखी वाचा...

प्रवास गुडघे बदल्यानंतरचा…

डॉ. श्रिया जोशी गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाने स्वतःला पूर्णपणे फिजिओथेरपिस्टच्या हाती सोपवून द्यावे. अगदी एकेक पाऊल टाकण्यापासून मॉर्निंग वॉकला पाठवण्यापर्यंत हीच मंडळी तुमच्याबरोबर असतात. संधिवातामुळे होणाऱ्या गुडघेदुखीवरचा उपाय म्हणून गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया केली जाते. म्हणूनच ही शस्त्रक्रिया सध्या सर्वात मोठ्या प्रमाणावर होणारी शस्त्रक्रिया आहे. साधारण ९० ते ९५ टक्के शस्त्रक्रिया यशस्वी होतात व लोकांना गुडघेदुखीपासून मुक्ती मिळते. शस्त्रक्रिया यशस्वी …

आणखी वाचा...

ओठांचे सौंदर्य

स्वप्ना साने लिप कलर निवडताना क्वालिटी जरूर बघावी. लाँग लास्टिंग आहे, खूप वेळ टिकणारी आहे, नॉन ट्रान्सफर आहे, म्हणून कुठल्याही प्रॉडक्ट जाहिरातींच्या आहारी न जाता आपल्या ब्यूटी थेरपिस्टचा सल्ला घेऊन प्रॉडक्ट निवडावे. माझे वय २३ वर्षे आहे. मी हल्लीच लिपस्टिक लावायला सुरुवात केली आहे. पण माझे ओठ खूप ड्राय होतात आणि क्रॅकही पडतात. मी लिक्विड लिपस्टिक वापरते, ते दीर्घकाळ टिकते …

आणखी वाचा...

फेअरनेस क्रीमचा अट्टाहास?

स्वप्ना साने ‘त्वचा उजळवणारे क्रीम’ अशा अनेक जाहिराती हल्ली टीव्हीवर दिसतात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे कितीही प्रॉडक्ट वापरले तरी त्वचेचा नैसर्गिक रंग बदलता येत नाही. पण क्रीमच्या अतिरेकामुळे त्वचा मात्र खराब होते. त्यामुळे जाहिरातींच्या आहारी न जाता, तज्ज्ञांना विचारूनच आपल्याला सूट होणारे प्रॉडक्ट वापरावेत! माझे वय ५५ वर्षे आहे. चेहऱ्यावरची त्वचा खूपच जास्त खराब झाली आहे. …

आणखी वाचा...

फॅशन ‘सुदृढ’ लोकांची…

सोनिया उपासनी फॅब्रिकची निवड जरा विचार करून केली, तर शरीरयष्टी कुठल्याही प्रकारची असो एक छान स्मार्ट लुक स्वतःला देता येतो. डीप पर्पल, ब्लूच्या शेड, ग्रे आणि ब्लॅक कलर व्हिज्युअली स्लिम लुक देतात. त्यामुळे रंगाचा वापर स्मार्टली केला, तर स्लिम दिसता येते. फक्त स्लिम-ट्रिम अथवा झिरो फिगर असेल तरच फॅशनेबल राहता येते का? ज्यांची सुदृढ शरीरयष्टी आहे अशा लोकांनी कधी फॅशनेबल …

आणखी वाचा...

पर्यावरणपूरक अन् शाश्वत!

सागर गिरमे वातावरणातील कार्बन फुटप्रिंट कमी होऊन पर्यावरणपूरक असलेले तसेच अक्षय इंधन म्हणून जैवइंधनाचे महत्त्व आता स्पष्ट होत आहे. जैवइंधन वापरातून इतर देशांवरील कच्च्या तेलावरचे आपले अवलंबित्व कमी होण्यास तसेच इंधनाच्या किमतीही आटोक्यात राहण्यासाठी मदत होणार आहे. आपल्या देशामध्ये वाहने वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सुधारलेले रस्ते, मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आलेल्या गाड्यांच्या किमती, आयटी क्षेत्राची चलती (सध्याचे वातावरण वगळले तरी..) अशी …

आणखी वाचा...
error: Content is protected !!