अमेरिकी अर्थव्यवस्थेतील पाचजणी

केतकी जोशी ‘बॅरोन्स मॅग्झिन’च्या प्रभावशाली महिलांच्या यादीतल्या पाचजणींसह भारतीय उद्योगविश्वाबरोबरच अन्य क्षेत्रांतही ठसा उमटवणाऱ्या सगळ्याचजणींचं कर्तृत्व सर्वसामान्य मुलींपर्यंत पोहोचावं आणि त्यातून त्यांच्याही मनात अशीच भरारी घेण्याची महत्त्वाकांक्षा रुजावी ही आजच्या काळाची गरज आहे! बा यकांना अर्थशास्त्रातलं काय कळतं? किंवा फायनान्स –बँकिंग, शेअर मार्केट अशा विषयांमध्ये बायकांना फारशी गती नसते, असं मानणारे असंख्यजण आहेत. विशेषतः भारतीय महिला तर या क्षेत्रांमध्ये फारशा …

आणखी वाचा...

भक्तीचा प्रवास ऋग्वेद ते भगवद्‌गीता

डॉ. राहुल हांडे लुप्तप्राय झालेल्या भक्तिभावाचा स्पष्ट पुनःउद्घोष आपल्याला रामायण, महाभारत आणि पुरणांमध्ये पाहायला मिळतो. पौराणिक काळ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या काळात सर्वच देवतांना भक्तिमय उपासना करण्यास पात्र समजले गेले. असे असले तरी विष्णू आणि शिवभक्ती उपासनेच्या केंद्रस्थानी कायम असलेली दिसते. उत्तर वैदिक काळात सामाजिक रचनेत झालेला बदल भक्ती संकल्पनेवर परिणाम करणारा ठरला. याकाळात एका बाजूला समाज वर्णाधिष्ठित उतरंडीत बद्ध …

आणखी वाचा...

गोव्याचा मानकुराद

श्रीरंग जांभळे गोवेकरांच्या मनातील मानकुराद आंब्याचे वरचे स्थान व त्याच्या व्यापारीकरणाचा पसारा वाढवण्यासाठी चाललेले प्रयत्न यामुळे मानकुरादची मागणी वाढते आहे, यात दुमतच नसावे. मात्र फळांचा रंग, आकार, चव, फलधारणेमधील नियमितता, केसराचे प्रमाण, फळांचा टिकाऊपणा अशा विविध गुणधर्मांमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आढळत असल्याने मानकुरादच्या प्रमाणीकरणाच्या दृष्टीनेही ठोस प्रयत्न आवश्यक असल्याचे शास्त्रज्ञांचे व जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आंब्याचा सीझन यंदा उशिरानेच सुरू …

आणखी वाचा...

आम्रयोगी

ओंकार गरुड जगातला पन्नास टक्के आंबा भारत उत्पादित करतो, त्यात भारताचा जगात अव्वल नंबर आहे. भारतातल्या आंबा पिकापैकी चौथा हिस्सा, पंचवीस टक्के, आंबा उत्तरेच्या मँगो बेल्टमध्ये होतो. उत्तरेतले आंबे सर्वगुणसंपन्न असूनही निर्यातीत हापूस, केसर बाजी मारतात याचं मात्र खानसाहेबांना अप्रूप वाटतं, आणि मराठी, गुजराती बागायतदारांचं कौतुकही. कोकणातली कॅनिंग इंडस्ट्री, मँगो एक्स्पोर्ट हब, कृषी विद्यापीठांचं काम या सर्वांची प्रशंसा करताना हे …

आणखी वाचा...

संशोधनासाठी अमूल्य ठेवा…

अमित गद्रे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या फळ संशोधन प्रक्षेत्रावर रायवळ, तसेच विविध विद्यापीठांनी संशोधित केलेल्या आंबा जातींचा संग्रह करण्यात आला आहे. यामध्ये राज्य, परराज्यातील रायवळ तसेच व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या जाती आहेत. काही संशोधन प्रक्षेत्रावर आंब्यांच्या कीट, केंट, माया, लिली यांसारख्या परदेशी जातीदेखील पाहावयास मिळतात. जैवविविधतेचे संवर्धन आणि भविष्यातील संशोधनाच्या दृष्टीने हा अमूल्य ठेवा महत्त्वाचा ठरत आहे. काला पहाड, सफेद मालुदा, करेल, …

आणखी वाचा...

महाबंदरे

सुलक्षणा महाजन साम्राज्यशाहीचा अंत झाल्यावर आशियामधील स्वतंत्र देशांच्या बंदरांचे महत्त्व वाढू लागले. पाठोपाठ अरब प्रदेशात खनिज तेलाच्या शोधामुळे व्यापाराचे प्रमाण झपाट्याने वाढले. अशा भू-राजकीय घडामोडींमुळे जगामध्ये व्यापाराची उलाढाल प्रचंड वाढली. आज चीनमधील व्यापारी बंदरांनी आकार आणि व्यापारी मालाच्या उत्पादनात आणि व्यापारात आघाडी घेतली आहे. वर्ष १९००मध्ये जगाच्या व्यापारावर युरोपमधील देशांचे वर्चस्व होते. ब्रिटन हा लहानशा देशाची जगातील अनेक प्रदेशांत वसाहतीची …

आणखी वाचा...

पिढ्यानपिढ्यांचा सखा आंबा

प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे उन्हाळ्यात चोखून टाकलेली कोय आपोआप रुजली आणि आंब्याच्या रोपाने जीव धरला. तो आंबा उपटून न टाकता मी त्याला वाढू दिले. आता तोही रुबाबदारपणे घराच्या बाजूला उभा आहे. उन्हाळ्यात सावली देतो. रात्रीच्यावेळी गारवा देतो. पक्षी त्यावर बसून कुजबूज करतात. एकदा बायको म्हणाली, ‘बाहेरचे हे आंब्याचे झाड आपण काढून टाकू. फारच कचरा होतो.’ मी काही क्षण शांत बसलो …

आणखी वाचा...

प्रवास कृष्णधवल चित्रांचा

आनंद जोग आजवरचा हा कलाप्रवास खरेतर माझ्या आयुष्यातील एक समाधानाचा धागा आहे असे मी मानतो. “चित्रकाराची नजर कायम जागती ठेव, उघड्या डोळ्याने जगाकडे पाहा आणि चित्र काढत राहा…” हा सुप्रसिध्द चित्रकार मारिओ मिरांडा यांचा सल्ला आजही माझ्या स्मरणात आहे. जन्मल्यापासून आपला संबंध काळ्या आणि पांढऱ्या रंगांशी येत असतो. जन्मल्यावर सुरुवातीचे काही महिने बाळाला सर्व जग काळ्या आणि पांढऱ्या रंगातच दिसते, …

आणखी वाचा...

व्हा ज्युनियर शेफ!

सुजाता नेरुरकर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की दिवसभर काय काय करायचे हा प्रश्न मुलांसमोर असतो. अशा वेळी मुलांना काही सहजसोपे पदार्थ करायला शिकवावेत. यातून मुलांचा वेळही चांगला जाईल आणि स्वतः करून खाल्ल्याचा आनंदसुद्धा घेता येईल. थंडगार पीयूष साहित्य : दोन कप दही (थंडगार), ४ टेबलस्पून केशर वेलची श्रीखंड, ४ टेबलस्पून आम्रखंड, २ टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून दूध, पाव टीस्पून वेलची पूड. …

आणखी वाचा...

सुट्टीमध्ये आरोग्याला सूट नको

डॉ. अविनाश भोंडवे उन्हाळ्याच्या सुट्टीचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी आणि काही नव्या गोष्टी शिकण्यासाठी करावा. भविष्यातल्या आव्हानांना तोंड देऊन त्यांचा मुकाबला करण्यासाठी निरामय आरोग्य, स्थिर मानसिकता आणि विविध जीवनकौशल्ये लागणार आहेत. त्यादृष्टीने अशा दीर्घकालीन सुट्ट्या म्हणजे या मुलांच्या भावी आयुष्याच्या इमारती उंचावणारे स्तंभ ठरतात. एप्रिल महिना शाळांची उन्हाळी सुट्टी घेऊन येतो. दहावी-बारावीच्या परीक्षा मार्चमध्येच संपलेल्या असतात. काही शाळांमध्ये मार्चअखेरीस बाकीच्या इयत्तांच्या …

आणखी वाचा...
error: Content is protected !!